अंत ही तो प्रारंभ हे ..
प्रत्येकाने समजून घ्यावे ..
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर ..
काहीतरी नव्याने शिकावे ..
दुःख सलत म्हणून रडत बसू नये ..
समोर येणाऱ्या प्रत्येक संकटाना तोंड द्यावे ..
सुख पदरी पडतांना हुरळून जाऊ नये ..
ही ही वेळ बदलेन लक्षांत ठेवावे ..
वर्तन आपुले अयोग्य ठेवू नये ..
प्रत्येक रुचेल असेच आपुले वर्तन असावे ..
माणुसकीचे धडे कोऱ्या पाठीवर गिरवून ठेवावे ..
आणि तसेच वागण्याचा प्रयत्न असावे ....
Written by - durga mate
No comments:
Post a Comment
Comments plz.