नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Oct 19, 2022

१००मेहनत

जन्म कुंडलीचं जर आपलं आयुष्य ठरवत असेल
तर , मग आपण जीवन एक खडतर प्रवास करायचाचं तरी का ?
हातावरच्या चार रेषा जर  आपलं नशीब ठरवतं असेल तर , मग मेहनतीच्या बळावर अस्तित्व निर्माण करण्याचा खटाटोप तरी का ?
ज्योतिष शास्त्र जर आपले भवितव्य सांगत असेल तर ,
मग आई - वडील आणि देवांचे आशीर्वाद हवेत तरी कशासाठी ?
हातावरच्या चार रेषा ..ज्योतिष शास्त्र ..आणि जन्म कुंडली चे चार पान आपलं आयुष्य आणि भवितव्य ठरवू शकत नाही .
उज्वल भवितव्य आणि सुंदर आयुष्य घडवण्यासाठी  100टक्के मेहनत ह्याशिवाय  दुसरा  योग्य पर्याय नाही ..
Written by - durga mate


1 comment:

  1. अगदी बरोबर आहे पण
    तसं पाहिलं तर प्रचंड महासागर दर अमावस्येला आणि
    पोर्णिमेच्या दिवशी चंद्राचा प्रभाव होऊन ऊसळतो आणि
    अनेक घडामोडी घडतात तसंच सुक्ष्म मानवाच्या
    शरीरावर परिणाम घडवतो आणि बर्याच वेगवेगळ्या घडामोडी घडवतो
    आपण सुरक्षित राहायला आधी सुचना मिळतात.
    त्याप्रमाणे काळजी घेतली तर कष्टाचे मोल होत जाते
    आबा
    🙏

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...