नातं होतं खुळ्या मैत्रीचं .
हक्काचं नसलं तरी होतं जिवाभावाचं ..
ओढ होती नात्यात ....
शेवट पर्यंत नातं टिकवण्याची कमिटमेंट होती मैत्रीत.
मन मोकळं करण्यासाठी हक्काचं ठिकाण होतं ..
नातं मैत्री पलिकडे गेलं अन् सगळचं वीचकटल ..
मैत्रिने हळू हळू शत्रूच रूप धारण केलं .
निखळ मैत्री हरली शत्रुत्व मात्र जिंकल ..
मी ही मग स्वतःला वचन दिलं ...
पुन्हा कधीचं कोणाशी मैत्री नाही करायची...
पुन्हा मैत्रीतून शत्रूत्वाची लाट स्वीकारायची ..
दुर्गा मते ..
काल्पनिक रचना माझ्या आयुष्याशी संबधित नाही ..
No comments:
Post a Comment
Comments plz.