तू खुश रहावस एवढीच इच्छा ...
आता उरलीच नाही काही सदिश्चा ..
संवाद साधावासां वाटतो तुझ्याशी ..
तू प्रामाणिक रहावस माझ्याशी ...
पूर्वी सारखं भरभरून प्रेम करावं माझ्यावर ..
आणि मी ही करावं जिवापाड तुझ्यावर .
जरी राणी दुसऱ्याची झाले,
तरीही प्रेयसी तुझीच व्हावंस वाटत ..
तुझ अस्तित्व आणि स्वप्न माझ्या आयुष्याशी जोडाव वाटतं ...
खरच सांगते अजुनही तुझ्या आठवणीत रमावस वाटत ..
अनोळखी ह्या जगात फक्त तुझ्यासाठी जगावंस वाटतं ..
No comments:
Post a Comment
Comments plz.