नको मला नाते असले ..
स्वाभिमानाला वारंवार ठेच पोहोचते ..
तरीही का इथे अडकले ....
आज मन इथे स्तब्ध झाले ..
काही गरज नाही
असल्या कमजोर नात्यांना जपण्याची ..
उगाच भावणांमध्ये अडकण्याची ..
हो ईश्र्वर चरणी लीन ..
येईल तुझाही एक दीन ..
मन सांगू लागले ..
आता मी त्याचेच ऐकायचे ठरवले ..
दुर्गा मते
No comments:
Post a Comment
Comments plz.