नात्याला प्रयत्नांची गरज असते ,
आणि प्रयत्न प्रेमाने पूर्ण होतात ...
गरजेपेक्षा जास्त समजून घेणं ,
असू द्याव नात्यात ...
भांडण ही जरासे हवेत वो ...
तरच प्रेमाची बाग फुलते ..
गैरसमज क्षणात सोडवावे ,
आपले पणाने एकमेकांचे मन जिंकून घ्यावे ...
नाते क्षणो क्षणी बहरावे ...
प्रयत्न पूर्वक नाते हे जपावे ...
जरी नावा - गावात नाही उतरता आलं ..
तरीही एकमेकांच्या मनात कायमच फिक्स होता आलं पाहिजे .....
Written by - durga mate
No comments:
Post a Comment
Comments plz.