आणि त्याच गोष्टी वारंवार आठवून शोक करण्यात तर काहीचं अर्थ नसतो.
जे घडून जायचं होतं , ते घडून गेलेल असतं. मग का ते आठवत बसायचं . जेव्हा घडायचं होतं . तेव्हा ती गोष्ट घडू नये यासाठी जर आपण प्रयत्न केले नसतील तर मग आता तरी का शोक करत बसायचा ?
जे घडल ते घडल पण आता परत तिचं गोष्ट नव्याने घडणार नाही ह्याची आपण काळजी घ्यायला पाहिजे.
आपल्या मुळे कोणाचंही मन दुखावल्या जाणार नाही . ह्यांच्याकडे ही लक्ष द्यायला हवं. बोलतांना समोरच्याच्या मनाचा विचार करून बोलायला हवं....
जेणेकरून प्रोब्लेम येणार नाही , आणि वाईट अस काही घडणार नाही.
दुर्गा मते
©®
No comments:
Post a Comment
Comments plz.