विचारांची अडगळ दूर करावी ,
स्वतःपासून सुरुवात करावी ....
ज्या गोष्टीने आपल्याला खूप त्रास होतो . त्या गोष्टी लगेच विसरून जायला शिकाव्या . कोणी आपल्याला योग्य सल्ला देईल . ह्याची वाट न बघता काही निर्णय स्वतःच घ्यावे . स्वतःपासून सुरुवात करावी . विचारांची अडगळ दूर करण्याची . मनावरचं ओझं जरा हलक करावं .
मैत्री असो किंवा प्रेम असो , ज्यातून आपल्याला त्रास होतो ना ते नातं तिथेच स्टॉप केलेलं बरं असतं . उगाच स्वतःच मन दुखावून एखाद नातं कवटाळून बसण्यात काय पॉइंट आहे .
खूप छान लिखाण केले आहे✍️✍️👌
ReplyDelete