तिमिराला तमा न कशाची ,
कवितेत माझ्या गाणी प्रकाशाची ,
प्रीत वेडी मी ओंजल भर सुखाची ,
किनार संपुष्टात यावी दुःखाची ...
उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...
खूप छान 👌🏻👌🏻👌🏻
ReplyDeleteखूप सुंदर👌👌👌
ReplyDelete