त्या आठवणींना हद्दपार करायचं होत
,मनातल्या वेशिना मात्र मान्य नव्हत ,
त्यांना आठवणी हव्या होत्या ,
कारण त्याच अश्रुला वाटा मोकळ्या करून देत होत्या .
उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...
खूपच सुंदर अप्रतिम शब्द रचना आहे
ReplyDeleteखूप सुंदर👌👌👌
ReplyDeleteखूप छान 👌🏻👌🏻
ReplyDeleteछानच 👌👌
ReplyDelete