तुझ्या सहवासात आयुष्य रंगिन झालं ..
तुझ्या एवढं ह्या आधी ..
कोणीच महत्वाचं नाही वाटलं ..
तू आलीस आणि आयुष्यच बदलून गेलं ..
प्रेम करण काय असतं ? ..
काळजी करणं काय असतं ?
ह्याच्याशी नव्याने नातं जुळल ...
वाद झाला की ....
जीव तील तील तुटतो ...
वाद मिटवण्यासाठी नेहमीच तो ..
पुढाकार घेतो ....
तुझ महत्व
लग्नाच्या बेडीत अडकल्यावर नाही ..
तर तू क्षणभर मनापासून दूर गेल्यावर कळल
पुन्हा तुझ्या येण्याने ..
आयुष्य रंगी न झालं ...
तुला सोडून जाणं मला कधीचं परवडणार नाही ..
नव्याने कळलं ...
Written by - durga mate
No comments:
Post a Comment
Comments plz.