मी कधीच कोणाचाही तिरस्कार करत नाही ..कारण तिरस्कार करण माझ्या स्वभावात च नाही .. ज्याने कधीतरी मला मनातून आउट ऑफ करून माझ्याशी वाईट वागल आहे ...त्यांना मी कधीच माझ्या सावलीला ही उभ करणार नाही ...ज्यांनी माझ्या हक्काच्या गोष्टी हिरावून घेतल्या आहे ...त्यांना मी कधीही काडीचही महत्व देणार नाही ...ज्यांना मला चांगली वागणूक म्हण न्यापेक्षा समान वागणूक देता आली नाही ...त्यांच्या खोट्या खोट्या चांगुलपणावर विश्वास ठेवून आता मी पुन्हा फसणार नाही ...अगदी फॅमिली तील मेंबर पासून ही दुनिया किती मतलबी आहे ..ह्याची अनुभूती घेतली आहे....अगदी हकाच्या नवर्यापासून ..
त्यामुळे आता खोट्या फसव्या नात्यावर विश्वास ठेवण्याची हिमंत मी पुन्हा करणार नाही...
अलोन बी हॅपी .हाच रुळ मी आता फॉलो करणार आहे ..ह्या सगळ्यात जग काय म्हणत ह्याचा विचार मी कधीच करना र नाही ...कारन जग दुःख वाटून घेणार नाही ..माझ्यावर जो अन्याय होतो ..तो कोणी वाटून घेणार नाही.....
आता माझं वाईट वागण लोकांना दिसेल ..बऱ्याच जणांना खटकेल ही बट आय डोन्ट केअर् ....
कारण त्यांना हिस्टरी माहीतच नसते ..आपण किती वाईट आहे ...आपल्याला वाईट ज्यांना ठरवायचं आहे .. ते फक्त त्यांचा चांगुलपणा घेऊन मिळवणार आपल्याला बदनाम च करणार ..त्यामुळे त्या फालतू लोकांना कडे लक्ष द्यायला ही माझ्याकडे वेळ नाही हे ...
एक आत्मविश्वास ने सांगू शकते ...मी एवढी सायको कधीच नव्हते ...पण मी ज्या माणसांत एवून मिसळले ना त्याचं लोकांनी मला सायको केलं आहे .....आणि आता मी पुन्हा त्या लोकांसाठी तरी मी कधीच चांगली होऊ शकत नाही . .
कारण जेव्हा माझी डिलिवरी झाली ना. .तेव्हा पासून म्हणण्या पेक्षा जेव्हा मला सातवा महिना चालू होता ना तेव्हा पासून मी सगळ्यांचे स्वभाव खूप जवळून ओळखले आहे .. आणि तेव्हा पासून माझी त्यांच्यावरची भावना उडाली आहे ...
कारण मला खोटा खोटा चांगुलपणा आणि खोटी खोटी आपुलकी कधीच आवडली नाही ...आणि नशिबाने तेच माझ्या आयुष्यात लिहून ठेवलं आहे.
लग्न झालं आणि माझ्या स्वभावा बरोबरच माझ आयुष्यच बदलून गेलं ...सुखाचा जीव मी दुःखात घातला असं वाटतं मला कधी कधी .... खरचं मी खूप चांगला डिजर्व केला ह्याची सल माझ्या मनात आयुष्यभर बोचत राहणार आहे ....
मी माझ्या वडिलांवर खूप प्रेम करते. पण लग्नाच्या बाबतीत जरा त्यांनी घाईच केली ..त्यासाठी मी त्यांना कधीच माफ करू शकत नाही .....आय एम स्वारी आई मी त्या वेळेस तुझ ऐकल असतं तर आज मी इतकी नकारात्मक झालीच नसते....
जे आहे ते स्वीकारलं आहे..पण ह्यात मी कधीच सुखी आणि समाधानी राहू शकत नाही ...कळून चुकलं आहे मला ...
किती वाईट असते नियतीची खेळी आज कळ ल ..
राजाच्या मुलीच्या आयुष्यात नेहमी वनवासच राहतो . ती कितीही चांगली असली ..तरी तिच्या माथ्यावर कलंक च लावल्या जातो ... तिला अग्नी परीक्षा पार कराव्याच लागतात ....
खरच किती वाईट असते ना नियतीची खेळी ..
Written by - durga mate
No comments:
Post a Comment
Comments plz.