असं म्हणतात देव ना विनाकारण कोणाशीही आपली भेट घडवत नाही. जिथे जिव्हाळ्याच ऋणानुबंध जुळले जाते. तिथेच खरी भेट घडते.
आणि अशीच एक भेट घडली माझी मोहन सरांशी आज जरी मी त्यांना सर म्हणत असले तरी मनापासून सांगते. ते वडील आहेत माझे .
रक्ताच नातं नसलं तरी हक्काचं नातं आहे . आमचं त्यांचे मनापासून आभार त्यांना दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर माझा लिखाणाचा उत्साह वाढवला आहे. तो कसा तर त्यांनी माझ्या गूगल पे वर फुल न फुलाची पाकळी म्हणून 500 रू पाठवले . ते 500 रू तुमच्यासाठी 500 असतील पण माझ्या साठी माझ्या लिखाणाची प्रेरणा आहे.
खरचं मनापासून धन्यवाद तुम्ही मला प्रोत्साहन दिलं . आणि sry जरा उशिरच झाला आभार मानायला ..दीपावली आणि दुसऱ्या दिवशी नेमक ग्रहण आणि नंतर आई क डे गेले नंतर वेळच नाही मिळाला. सो आज मिळाला . खरचं मनापासून खूप खूप धन्यवाद सर🙏🙏😊😊😊😊
बहरुन याव्यात तुझ्या घराकडल्या सर्व दिशा
ReplyDeleteसारे सुख तुझ्या अंगणी बरसावे
खुप प्रेम तुला तुझ्या सासरी मिळावे
तुझा कधीच रिता राहो ना शब्द
लेखणीला तुझ्या खुप बळ मिळावे
आनंदाचे गीत तुझ्या ओठातुन निघावे
उदंड आयुष्य तुला लाभो बेटा
मोहन सर मनापासुन दाद देतात एखाद्याला....तुझा लिखाण खरंच छान असत नित्या...👌👍✍️🍫🍫🍫🍫
ReplyDelete