माणसाचं जीवन पैशाच्या जोरावर चालतं ..
गरिबीच ओझं साऱ्यांनाच नकोस वाटतं ..
पैसा म्हणजे सर्वकाही वाटायला लागतं ..
कधीतरी पैशासाठीचं नात्याच गणित ही चुकतं ..
पैशाने सारचं नाही घेता येत विकत ..
हे लक्षात ठेवावं आपण ..
जीवन जगताना पैसां आहेच महत्वाचा ..
पैशासाठी नाते पणाला लावणारा व्यवहार काय कामाचा .
पैसा जेवढ्या पुरता तेवढाच कमवावा ..
पैशा पेक्षा अनमोल तो नात्याचा साठा ..तोच मनी जपावा ..
No comments:
Post a Comment
Comments plz.