राहतात तिचं अपूर्ण ,
ज्यासाठी आपण पणाला लावलेले असते ,
आपले संपूर्ण आयुष्य ....
मनाला जे हवं हवंस वाटत असत ,
ते कधीच आपलं होतं नसत ,
म्हणून तर जे नशिबात लिहिलेलं असतं ,
तेच स्वीकारायचं असतं ...हसत हसत ..
सुख असो दुःख असो ,
सारचं स्वीकारायचं असतं ,
ऊन असो वारा असो ,
येणारा प्रत्येक वादळ झेलायच असतं ...
पुन्हा उठून उभे नव्याने रहायचं असतं ,
तेच नावीन्य निर्माण करत असतं ,
आपलं खरं अस्तित्व ....
जे आपल्याला एक नवी ओळख देत ,
जगण्याची उमेद देत ...
अतिशय सुंदर रचना 👌👌👌
ReplyDelete