सुख हे कसं पाण्यासारख असतं ,
ओंजळी त माझ्या थोडा वेळच राहतं ..
खूप सारी स्वप्न दाखवून जातं ,
क्षणभरात साथ सोडूनही देतं ,
पुन्हा ओंजळी त दुःखाचे मोल टाकतं ,
सुखाचे दिवस संपले हसत हसत सांगत ,
सुख हे असच असतं ,
पाण्यासारख सांडल की पसरत ,
थोडाच वेळ ओंजळीत असतं ....
अप्रतिम, सुप्रभात
ReplyDeleteखूप छान 👌👌
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना 👌👌👌
ReplyDelete