ओंजळीने सुख सावरले ,
पाण्यासारख दुःख वाहताना ,
ओंजळीने झेलले ...
सुखात जराशी हसले ,
दुःख ओंजळीने झेलले ,
मन माझे भरून आले ...
सुखाने स्पर्धा नाही केली दुखाशी ,
तिने नाळ जोडली ओंजळीशी ,
तिनेच जबाबदारी घेतली सुख सावरायची ,
दुःखाला आयुष्यातून हद्दपार करण्याची .
अप्रतिम सुंदर लिखाण
ReplyDeleteWOW...!! 👌
ReplyDeleteखूपच छान अप्रतिम...!👌
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आबा 🙏
खूप छान 👌👌
ReplyDelete