दुःखाचे कारण भलतेच होते ,
ते कोणालाही सांगून पटणार नव्हते ,
त्या वेळी स्वतः ला सावरणे गरजेचे होते ,
तेच जगण्यासाठी बळ देत होते ...
उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...
खूपच भावनिक शब्द आहे शेवटची ओळ खुपच सुंदर लिहिली आहे
ReplyDeleteखूप छान नित्या 👌🏻👌🏻
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना 👌👌👌👌👌👌
ReplyDeleteअप्रतिम 👌👌👌👌
ReplyDeleteखुप छान लिहीलयस 👌👌👌🙏🏼🙏🏼
ReplyDelete