कधीही कोणत्याही गोष्टीची भीती वाटू देऊ नका . जे आयुष्य मिळाले आहे ते न घाबरता जगावं . कोणी अपमान केला , टोचून बोलल मनाला लावून न घेता आयुष्य जगायचं .
जिथे भीती तिथे अप्रगती वास करी ,
जिथे धैर्य तिथे यशाचे किनारे राज्य करी ...
भीती मनातील घालवून पार करावी अपयशाची दरी ...
घेऊन यावा आनंद आपल्या घरी ...
असलो आपण सामान्य जरी ,
मनात नसावी भीती कशाची हीच बात खरी ...
व्वा..अतिशय सुंदर रचना 👌👌👌👌
ReplyDelete