चूक बरोबर करून काय करणार ,
मनातील सल मनातच राहणार ,
आयुष्याच्या वळणावर सांज कशी वो फुलणार ,
जर तुम्ही चूक नाही विसरणार ,
तर आयुष्याला नवीन वळण कसं वो मिळणार ,
गुपित नियतीच कसं उलगडणार ,
उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...
खरं आहे
ReplyDeleteपुढे जाण्यासाठी मागच्या काही गोष्टींचा विसर हा करावाच लागतो।
सुंदर रचना ✌️
एकदम खरं... वास्तवदर्शी , अप्रतीम रचना...👌👍💐🍫
ReplyDeleteमस्तच रचना 👍👍👌👌
ReplyDeleteखूप छान👌👌👌👌👌
ReplyDelete