का मी तुला आठवावं ..
उगाच तुझ्यात गुंताव ..
का करावी आशा तुझ्या येण्याची ..
का झळ पचवू शकत नाही मी , ह्या वीरहाची ..
का उगाच वाट पहावी ..
तुझी किंमत मला न परवडणारी ..
का सारखी ही गोष्ट मी विसरावी ..
का सावरू शकले नाही ..
मी अजुनही माझं मन ..
त्याला ही जगावंस वाटतं ..
तुझ्यासोबत आयुष्यातील प्रत्येक क्षण ..
का मी असं वागते ..
उगाच तुझ्यासाठी व्याकुळते .
हाच प्रश्न आता रोज मला पडतो ..
उत्तर शोधतांना जीव मेटा कुटीला येतो...
No comments:
Post a Comment
Comments plz.