आत्म हत्या करण हे पाप ...
नाही त्यासाठी माफी देवाच्या दारी ..
जो पर्यंत त्या जीवाची खरी वेळ येत नाही .
तो पर्यंत तो आत्मा भरकटच तचं असतो .
जीवन यात्रेतील यातनेतून सुटूनही पुन्हा .
पुन्हा मरण यातने त अडकत असतो ..
त्यामुळे कोणीही आत्महत्येचा विचार न करन चं
योग्य ठरेल ..
आयुष्य हे खूप सुंदर आहे ..ते आनंदाने जगावं .
Written by - durga mate
बरोबर
ReplyDelete