ह्या जगात आपलं म्हणावं अस कोणी नसतं ,
हे जग एक मृगजळच असतं ,
मग चांगली माणस ही वाईट गणली जातात ,
मनात विचारांचं काहूर सोडून जातात ...
ह्या जीवनात आई वडील सोडले ना कोणीच आपलं नसतं ,
ते जितकं करतात ना तितकं कोणीच नाही करू शकत ..
प्रत्येक जण स्वतःचा स्वार्थ बघत असतो ,
निस्वार्थी असा कोणीच नसतो ...
जग ना हे खूप मतलबी आहे ,
ह्या दुनियेत वावरणे जरा धोक्याचे आहे ,
जरा सांभाळून पाऊले टाकावी ...
अप्रतिम लिहिलंयस 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
ReplyDeleteअगदी बरोबर लिहीलय... सुंदर शब्दांकन...👌👍💐🍫
ReplyDelete