चूक बरोबर करून काय करणार ,
मनातील सल मनातच राहणार ,
कोण चूक कोण बरोबर असं म्हणत वेळ वाया जाणार ,
त्यापेक्षा शांत राहून आयुष्य जगा .
उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...
खरच बरोबर आहे योग्य अस सुचवले आहे. खुपच सुंदर लिहिली आहे.
ReplyDeleteखुप सुंदर लिहिलय दुर्गा, सुंदर सुप्रभात 🍫🙏🙏🙏🙏🙏😊
ReplyDelete👌👌👌👌खूप सुंदर रचना
ReplyDeleteखूप सुंदर👌👌👌👌
ReplyDeleteसुंदर संदेश... सुंदर रचना!✍️������
ReplyDelete